शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : अजित पवार पुढील ४ महिन्यांत जेलमध्ये अन् हा नेता CM होणार; शालिनीताईंची भविष्यवाणी

मुंबई : पुढील ३ महिन्यात अजित पवार तुरुंगात असतील, ते कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत

पुणे : अजितदादांचं ओपन चॅलेंज, दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे थेट पवारांच्या भेटीला; बाहेर पडताच म्हणाले...

पुणे : ते माझे बंड नव्हते, एकत्र बसून केलेला निर्णय; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : 'दडपशाही दिल्लीवाले करतात, ही लोकशाही'; अजितदादांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

जळगाव : पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अन् तेच राहणार; सुप्रिया सुळेंच्या विधानावर अनिल पाटलांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक सर्व्हेवर निष्कर्ष काढू नये, कारण...; शरद पवारांची प्रतिक्रिया

पुणे : दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले? अजितदादांच्या टीकेवर कोल्हेंचा सवाल

महाराष्ट्र : गेल्या १०-१५ वर्षांपासून मी बारामतीवर लक्ष दिलेले नाही; अजितदादांच्या 'माझे ऐका'ला शरद पवारांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : अजित पवारांच्या टीकेचा वार अन् अमोल कोल्हेंनी काढली बचावासाठी ढाल, म्हणाले...