राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदार भाजपसोबत जाण्याची चर्चा मागील काही दिवसांपूर्वी झाली. याबद्दल जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांचा अचानक पारा चढला. ...
Sharad pawar on India Alliance News: राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सध्या वादविवाद सुरू झाले आहेत. सुसंवाद पुन्हा सुरू करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहेत. ...
Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. ...
मुक्काम पोस्ट महामुंबई : महायुती सत्तेत असली तरी भाजपला मुंबई, ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची आहे. तशीच अवस्था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. ...
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा उद्धव सेनेचा विचार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध झाले आहेत. ...