राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एका दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होत्या. सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...
Rohit Pawar in Delhi : रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे. मृतदेह असामान्यपणे सुजलेला असल्याचा डॉक्टरांचा दावा त्यांनी समोर आणला. वाचा सविस्तर. ...