राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
अमेरिकेच्या धमक्या, इस्रायलचे हल्ले आणि इराणचे प्रतिहल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीवरून निर्माण झालेला तणाव, तेल आणणारी जहाजं अडकून पडल्याने जगभरातील इंधन ... ...
Sunil Tatkare News: दादांचं गेली ३५ वर्ष जीवाभावाचं नातं राहिलं आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. आता दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ख ...
उगाच आमच्या पक्षात लुडबूड करू नका. यापुढे जर आमच्या पक्षावर टीका टीप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडून दिले जाईल असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी दिला. ...
खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. ...