राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Elections 2024: महाराष्ट्रातील निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय नेते आपापला विजय सुरक्षित करताना दिसत आहे. आता संजयमामा शिंदे यांनी अजित पवारांची कटकट वाढवली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांच्या पारंपारिक गडावर विशेष लक्ष केंद्रीत ठेवले आहे. ...
मला स्वतःसाठी काही मागायचे नाही. मला महाराष्ट्र घ्यायचा आहे. कर्तृत्व, अनुभव, प्रशासन असलेल्या लोकांची आवश्यकता आहे. अशांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे, असे शरद पवार म्हणाले. ...
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar: इंदापुरप्रमाणेच फलटणमध्येही पक्षप्रवेश होणार आहे, असे म्हणत शरद पवारांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यामुळे रामराजे नाईक अजित पवारांची साथ सोडणार, या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यावर आता अजित पवारांनी भाष्य ...