राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे डॉक्टरांनी सिद्दिकी यांना मृत घोषित केले. ...
Sayaji Shinde joins Ajit Pawar led NCP: "सयाजी शिंदे यांची अभिनयासोबत सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी, पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला बळ मिळणार", पक्षाने व्यक्त केला विश्वास ...
Maharashtra Assembly Election 2024: काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित तवार हे तडकाफडकी निघून गेल्याने या चर्चांना अधिकच उधाण आलं होतं. दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून तडकाफडकी निघून जाण्यामागचं नेमकं कारणं अजित पवार यांनी सांगत या चर् ...
Maharashtra Vidhan Sabha 2024: महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार याची चाचपणी करताना इच्छुक दिसत आहे. अनेकांनी पक्षांतरेही केली आहेत. त्यात आता ठाकरेंचा एक नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा रंगल ...