राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
या सर्वांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. या सर्वांनी जो विश्वास भाजपावर ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरू अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली. ...
Rohit Pawar Baramati Police FIR: बारामतीत अजित पवारांच्या मृत्यूचा एफआयआर दाखल करण्यावरून मोठा गदारोळ. रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनी आणि बड्या नेत्यांच्या संबंधांवरून गंभीर आरोप केले आहेत. ...
NCP National President Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष आज निवडला जाणार आहे. वरळीच्या डोममध्ये होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती अमोल मिटकरींनी दिली. ...
CBI Probe Ajit Pawar Plane crash Case: अजित पवार विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल DGCA ने दिला आहे. बारामतीत किरण गुजर यांनी पत्रकार परिषदेत तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली. ...
Ajit Pawar Plane Crash FIR Row : अजित पवार विमान अपघातावरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. VSR कंपनीशी काही मंत्र्यांचे संबंध असल्याचा आरोप करत, DGCA कडून पुरावे नष्ट केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. ...