लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा - Marathi News | After Pahalgam attack all opposition parties are with the government Amol Kolhe's support | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा

समाज आणि देश म्हणून काळजी घेणे गरजेचे असून दहशतवाद्यांचा हेतू फूट पाडण्याचा असेल तर तो आपण यशस्वी होऊ देता कामा नये ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार - Marathi News | Former ministers of Sharad Pawar's NCP, Satish Patil, Gulabrao Deokar will join Ajit Pawar's NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील २ माजी मंत्री, २ माजी आमदार आणि काही बडे पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. ...

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट - Marathi News | Sanjay Kaka Patil will say the same policy for the workers in Tasgaon Kavathe Mahankal, BJP's path is difficult | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट

राष्ट्रवादी पुनर्वसन करणार का?  ...

Satara: आता 'घड्याळा'चे काटे बोचू लागलेत!; अजित पवारांच्या पक्षवाढीच्या चाचपणीने अनेकांच्यात अस्वस्थता  - Marathi News | Ajit Pawar's party expansion test causes unease among many in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आता 'घड्याळा'चे काटे बोचू लागलेत!; अजित पवारांच्या पक्षवाढीच्या चाचपणीने अनेकांच्यात अस्वस्थता 

..तर मंत्री गोरेंनाही झळा बसतील  ...

किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार? - Marathi News | How many officials will be called for hearing in the ministry? special artical | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?

जिल्हाधिकारी पी. ए.मार्फत पैसे घेतात. जिल्हा नियोजन अधिकारी २ टक्के घेतल्याशिवाय एकही फाइल काढत नाहीत, असा आरोप परभणी जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी केल्यामुळे नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी यांना चौकशीसाठी मुंबईत हजेरी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अ ...

जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप - Marathi News | District Collector takes money, officials do not clear files except 2%, MPs, MLAs allege | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप

जिल्हा नियोजन अधिकाऱ्यावर २ टक्के घेतल्याचा आरोप झाल्यानंतर हा माझाच विभाग आहे, हे पैसे तुम्ही कुणासाठी घेता अन् कुणाला देता?  ...

रोहित पवारांची पुन्हा अडचण; नगरपंचायतीतील गटनेता-उपगटनेता बदलाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली - Marathi News | set back for ncp mla Rohit Pawar District Collector rejects demand to change group leader deputy group leader in Nagar Panchayat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोहित पवारांची पुन्हा अडचण; नगरपंचायतीतील गटनेता-उपगटनेता बदलाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली

आमदार पवार यांनी पुढील नगराध्यक्षा निवडणुकीत कायदेशीर पेच निर्माण करीत गटनेता बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. ...

"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा - Marathi News | "Kashmir is not safe, it came to light after Pahalgam attack"; Jayant Patil targets central government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा

जयंत पाटील म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे. ...