राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता, आमचा निर्णय नव्हता असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ...
Rajya Sabha Election 2026: आमचे संख्याबळ अधिक आहे. गेल्यावेळी आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली होती. पण आता कुठल्याही परिस्थितीत आमचा दावा सोडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ...
Ajit Pawar plane crash Update: अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल (AAIB Report) आज २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि घातपाताच्या संशयावर या अहवालातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. ...
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना भावनिक साद घालत पुढील वाटचालीचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला. ...
Rajya Sabha Election 2026 MVA: काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील तर राष्ट्रवादी (शरद पवार) कडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. ...