राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Deputy CM Sunetra Pawar: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रस्तावावर झालेल्या विशेष चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उत्तर दिले. ...
Ajit Pawar Plane Crash अजित पवार विमान अपघातप्रकरणी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची या अपघाताबाबत सीआयडीने तीन दिवस चौकशी केली ...
BJP Minister Girish Mahajan: कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावे. अपील करायचे असेल तर ते करावे, असे गिरीश महाजन म्हणाले. ...