शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

सातारा : Satara Politics: दोन तलवारी एका म्यानात बसेनात; एका पाटणकरांनी 'कमळ' हाती घेतले, दुसरे बाहेर पडले

पुणे : शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या...' रुपाली पाटलांची खोचक टीका, नमाजपठण प्रकरणात महायुतीत वाद

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनंतर राजकीय फटाक्यांचा धमाका; स्वबळ, युतीच्या लवंगी फटाक्यांचा सध्या आवाज

महाराष्ट्र : Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा

सातारा : शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावाखाली सरकारने रेवड्या वाटल्या, शशिकांत शिंदे यांचे टीकास्त्र

नागपूर : दुनेश्वर पेठे यांनी दोन वॉर्डाच्या रचनेला हायकोर्टात दिले आव्हान

नांदेड : राज्याचे नेतृत्व करण्याची संधी, तरीही भोकर विकासापासून कोसोदूर: प्रताप पाटील चिखलीकर

पुणे : Ajit Pawar: शहाण्यांनी वाळू, लोखंडी पट्ट्या चोरल्या...! विकासकामे खराब करणाऱ्यांना अजितदादांनी फटकारले

कोल्हापूर : Kolhapur Politics: आपला पक्ष, मतदारसंघ करा सेट; मंत्री, खासदार, आमदारांना ‘टार्गेट’

महाराष्ट्र : “सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका