राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra AssemblyElection 2024; वाब मलिक यांचे दाऊतशी संबंध असल्याचा आरोपांचा भाजपाच्या काही नेत्यांनी केला होता. त्याला आता नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझा दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना कायदेशीर नोटिस बजावणार असल्याचा इशाराच नवाब मलिक यांन ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आर आर आबा हे इमानदार होते. अजित पवारांची फायनल चौकशी ही देवेंद्र फडणवीस यांनीच लावली, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ...
Maharashtra Assembly Election 2024: पक्ष आणि कुटुंबात पडलेल्या फुटीसाठी जबाबदार धरत अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो शेअर करत सूचक संदेश दिला आहे. ...