लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
विशेष लेख: अतिबहुमताने सरकार वाकणार तर नाही? 'हनिमून पिरियड' संपला, की... - Marathi News | Special Article: Will the government bow down with a supermajority? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: अतिबहुमताने सरकार वाकणार तर नाही? 'हनिमून पिरियड' संपला, की...

Mahayuti Government: ‘रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू’ याऐवजी खरेतर ‘मंत्रालयात बसू अन् लोकांच्या भल्यासाठी फायलींमध्ये घुसू’ असे व्हायला हवे; ते राहिले बाजूलाच! ...

आधी कोण विरोधात गेले याची चौकशी करा, भरत गोगावले यांची मागणी - Marathi News | Investigate who opposed it first, demands Bharat Gogawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी कोण विरोधात गेले याची चौकशी करा, भरत गोगावले यांची मागणी

Sunil Tatkare Vs Bharat Gogawale: माझ्या २० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर अनेक निराधार आरोप झाले. त्यांचे पुढे राजकारणात काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला होता. यावर भरत गोग ...

मतदार दिनीच काँग्रेसची आयोगाविरोधात राज्यव्यापी निदर्शने - Marathi News | Congress holds statewide protests against the Commission on Election Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार दिनीच काँग्रेसची आयोगाविरोधात राज्यव्यापी निदर्शने

लोकशाही व्यवस्थेत निवडणूक हा महत्वाचा घटक आहे, त्यामुळेच निवडणूक मुक्त, निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य ...

राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू - Marathi News | sharad pawar Jayant Patil and ajit pawar on one stage in pune program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू

शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अजित पवार आणि जयंत पाटील या दोन जुन्या सहकाऱ्यांमध्ये बऱ्याच वेळ दिलखुलास संवाद रंगल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. ...

जीबीएस आजाराचा पुण्यात शिरकाव; शरद पवारांचं सरकारला आवाहन, म्हणाले... - Marathi News | GBS disease enters Pune Sharad Pawar appeals to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीबीएस आजाराचा पुण्यात शिरकाव; शरद पवारांचं सरकारला आवाहन, म्हणाले...

पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. ...

आपण भानगडी करत बसलो तर...; पालकमंत्रिपदाच्या वादावरून आदिती तटकरेंचा गोगावलेंवर निशाणा - Marathi News | ncp Aditi Tatkare targets bharat gogavale over the Guardian Ministership controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण भानगडी करत बसलो तर...; पालकमंत्रिपदाच्या वादावरून आदिती तटकरेंचा गोगावलेंवर निशाणा

आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देत भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला आहे.  ...

Sambhajiraje Chhatrapati : 'नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा'; संभाजीराजेंचा हल्लाबोल - Marathi News | Dhananjay Munde should resign from the ministerial post as a moral responsibility Sambhajiraje's criticized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा'; संभाजीराजेंचा हल्लाबोल

Sambhajiraje Chhatrapati : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ...

सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला - Marathi News | Discontent has erupted due to the quarrels within the government; If you get a majority, get to work, says Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला

जनतेने बहुमताने निवडून दिले तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडतायेत ...