राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sunetra Ajit Pawar News: दादांच्या विकासाभिमुख धोरणांचा वारसा पुढे नेत प्रत्येक प्रकल्प नियोजनबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. ...
Supriya Sule NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाचा मुद्दा अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विलिनीकरणाच्या चर्चेत खासदार सुप्रिया सुळे याही होत्या. याबद्दलच त्यांना विचारण्यात आले. ...