भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजानेही भारिप महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...
महानगरपालिका अग्निशमन दलामधील कर्मचा-यांना जादा कामासाठी अत्यंत कमी मोबदला मिळत होता. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी कर्मचा-यांच्या अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे. ...
राहण्यास योग्य शहरात नवी मुंबईचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. असे असले तरी सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की होत आहे. खड्डेमय महामार्गामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकास बाधा निर्माण होत आहे. ...
विविध कारणांमुळे झेरॉक्सचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे झेरॉक्सचे महत्त्व कमी होत चालले आहे. त्याचा फटका झेरॉक्स व्यावसायिकांना बसला आहे. ...
शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे. शेतक-यांबरोबरच व्यापा-यांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही. ...
सायन-पनवेल महामार्गावरून दरदिवशी दोन ते अडीच लाख वाहने जा-ये करतात. सुमारे १३00 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या सायन-पनवेल महामार्ग अल्पावधीतच नादुरुस्त झाला आहे. ...