देशात सुरू असलेल्या दुष्काळाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये डाळींसह कडधान्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. मुगडाळ व तुरडाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ...
स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचा आरोप होत असल्याने यामध्ये सुधारणा करीत धान्यवाटपासाठी बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या आठ प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या वेळी एच प्रभागच्या अध्यक्षपदाच्या निवडी वेळी दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून अध्यक्षाची निवड करण्यात आली. ...
पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, हा विकास नैसर्गिक साधनसंपत्तीचा -हास करीत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मातीचोरी होत असल्याचे दिसून येत आहे, तर काही ठिकाणी डोंगर पोखरून माती उत्खनन सुरू आहे. ...