Navi Mumbai News : नवी मुंबईत अनधिकृत झोपड्यांचे पेव वाढतच चालले आहे. त्यात भिकाऱ्यांच्या वस्त्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोक्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून वस्त्या उभारल्या जात असल्याने, यामागे कटकारस्थान असल्याचीही शक्यता आहे. ...
Navi Mumbai News : नवी मुंबई शहराचे आकर्षण असणाऱ्या नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी येत होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात उद्यान बंद ठेवण्यात आले होते. ...
चिंध्रण ग्रामपंचायती मधील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुण भगत यांनी दिली आहे. ...
विशेष म्हणजे शहरात बहुतांशी राज्यांची भवन आहेत. मात्र ‘महाराष्ट्र भवन’ नाही. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या सूचना सिडकोला दिल्या होत्या. ...