निसर्गाच्या कुशीत :निसर्गाने दीर्घायुष्य दिलेले कासव मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे अल्पायुषी ठरू लागले आहे. खाण्यासाठी, पाळण्यासाठी, जादूटोणा, नदीतील वाळू उत्खनन, पाणी प्रदूषण, मासेमारी आदी कारणांमुळे कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली ...
कोल्हापूर : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्सतर्फे उद्या, शनिवारी ... ...
नागपुरातील अॅड. श्रीपाद वैद्य यांनी निसर्गाची पूजा लिखित स्वरूपात रचली आहे. त्यांच्या या पूजेची नोंद ‘मिरॅकल्स वर्ल्ड रेकॉर्ड’ ने ‘लॉँगेस्ट हॅण्डरिटन मॅन्युस्क्रीप्ट आॅफ गॉड निसर्गदत्त इकोवर्शिप’ म्हणून केली आहे. ...
ताज्या पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणथळ सारख्या स्त्रोतांचे संवर्धन करणे हे सर्व नागरिकांचे मूलभूत कर्तव्यच आहे. पाणथळ जागा या जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. भूगर्भातील पाणी ठराविक पातळीपर्यंत राखणे, पूर रोखणे, पाणी जम ...
हतनूर परिसरात यंदा १२० विविध प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या १२० प्रजातींची नोंद संस्थेतर्फे करण्यात आली. ...
वाशिम : आगामी २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लावण्यात येणार असून या त्याचे जिल्हानिहाय, यंत्रणानिहाय आणि ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या ...