अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व त ...
दिंडोरी : तालुक्यात बिबट्याला पकडण्यासाठी १४ पिंजरे लावण्यात आले असून, बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही. त्याचा उपद्रव सुरूच असून, आंबेवणी येथे एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत कायम आहे. ...
बहार नेचर फाउंडेशन आणि वर्धा नगर पालिका यांच्याद्वारे आयोजित शहरपक्षी निवडणुकीत सर्वाधिक मते प्राप्त करीत भारतीय नीलपंख म्हणजेच इंडियन रोलर हा पक्षी वर्धानगरीचा शहरपक्षी म्हणून निवडून आला. ...