अरवलीतील खाणबंदीचा निर्णय हा संपूर्ण देशातील पर्यावरण चळवळींसाठी आशादायी संकेत आहे. दरम्यान पश्चिम घाटातही पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. विकास हवा, पण तो निसर्गाशी संघर्ष न करता, निसर्गाशी सुसंवाद साधणारा असावा, हा संद ...
मधमाशी संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे, तसेच मध आणि मधमाश्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया व विक्री व्यवस्था निर्माण करून 'मधुपर्यटन' वाढवणे, या उद्देशाने 'उडदावणे' (ता. अकोले) या गावाची निवड करण्यात आली आहे. ...
पर्यटकांच्या आकर्षणचा केंद्रबिंदू असलेले लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. वाढत असलेल्या पाणीपातळीमुळे भीतीही व्यक्त केली जात आहे. ...