काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या बदनामीचे बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले. ...
कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५१ लाख ऑनलाईन अर्ज आले आहेत. या आलेल्या अर्जांपैकी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, त्यांची संख्या सरकारने येत्या १ ऑक्टोबरच्या आत जाहीर करावी. ...
काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सद्यस्थितीत कोमात गेले आहे. ते भाजपला विरोध करताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते ‘पॅरालाइज’ (स्तंभित) झाल्याने या पक्षाला आता केवळ त्यांचे जिल्हाध्यक्ष तारु शकतात. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वी केलेल्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. स्वत:च्या बाळाचे नाव बदलायला हवे, दुस-याच्या मुलाचे नाव बदलण्याचा अधिकार कोणी दिला, अशी टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली आहे. ...
चर्चा काही असो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणीही खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाही, हे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्पष्ट करतो, अशा शब्दात शरद पवार यांनी बुधवारी सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिमंडळातील चर्चेला पूर्ण विराम दिला. ...
‘आम्ही नरेंद्र मोदींच्या सरकारात सामील होणार नाही आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नाही’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. त्यांच्या पाठोपाठ शरद पव ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयु’सह शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याचा इन्कार करत या अफवा असल्य ...
विळे-भागाड एमआयडीसीमध्ये असणाºया पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लिमिटेड कंपनीकडून स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ, उद्योजक, कर्मचारी तसेच रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरु णांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात ...