, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या जय भवानी, जय शिवाजी या घोषणेवरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. या घोषणेनंतर राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत ...
वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. त्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना अवमान करणाऱ्या कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत श ...
दिंडोरी/जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने व वातावरणातील बदलामुळे वेली पिकावर व्हायरस रोग आल्याने वेली पिके नष्ट करण्याची वेळ आली शेतकऱ्यांवर आली आहे.त्यामुळे शेतक-यांना लाखो रूपयांचा आर्थिक फटका बसला आह ...
मनमाड : शहर आणि परिसरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्राबरोबर सेवाभावी संस्था आण िसंघटनानीही प्रत्येक घराघरात पोहचणे आवश्यक आहे. ...
औदाणे : बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा व केळझर चारी क्र मांक आठ च्या कामासाठी वाढीव मंजुरी मिळावी अशी मागणी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पंचायत समितीच्या सभापती इंदुबाई ढुमसे , उपसभापती कान्हू आहिरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...
नांदगाव : शहरातील बाजारपेठेत सुरू असलेली दुकाने, आस्थापना, सामाजिक अंतराची अंमलबजावणी, माक्सचा वापर होत नसल्याचे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा आस्थापना, दुकानदार व्यक्ती विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे ...
लासलगाव : मागणी वाढल्याने आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या लासलगाव बाजारपेठेतून प्रथमच रेल्वेच्या पार्सल व्हॅनदवारे ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यातिसाठी रवाना करण्यात आला. ...