दिंडोरी तालुक्यातील पाडे-निगडोळ-ननाशी-बाºहे आदी विविध गावांना जोडणारा जवळचा मार्ग असलेला निळवंडी येथील कोळवन नदीवरील पूल सात-आठ वर्षांपासून रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे तर पाडे निळवंडी येथील शेतकरी विद्यार्थ्यांना चार महिने १५ किलोमीटरचा हेलपा ...
सुरगाणा शहरासह तालुक्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून, अद्याप एकही मोठा पाऊस झाला नसल्याने मोठेच काय; पण अगदी लहान ओहळांनादेखील पाणी उतरले नसल्याने सध्या तरी कमकुवत फरशी पुलांना धोका निर्माण झाला नाही. ...
निफाड येथील वडाळी नदीवरील जुन्या पुलाच्या जागी नवीन उंच पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर जुना छोटा पूल वडाळी नदीवर असून, या पुलावरून रानवड, नांदुर्डी या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. शिवाय निफाड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नांद ...
पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे ...
मालेगाव : द्याने शहरातील द्याने भागास जोडणारा मोसम नदीवरील फरशी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत जावे लागते. यासाठी फरशी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी द्यानेतील नागरिकांनी केली आहे. म ...
कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पू ...
सिन्नर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात युरियाचा तुटवडा असून, तो मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असतानाच जीव मुठीत धरून शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागत आहे. जिल्हा स्तरावरूनच पुरवठ्याचे नियोजन फसल्याने ही स्थिती उद्भवली अस ...
येवला : ग्रामीण क्षेत्रातील सर्व सीसीसी व डीसीएचसी सेंटरर्सला २४ तास पोलीस बंदोबस्त द्यावा व नगरसूल प्रकरणी संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, अशी विनंती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या घटना व्यवस्थापक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार ...