नाशिक- अन्न, वस्त्र निवाऱ्या इतकीच इंटरनेट ही मुलभूत गरज बनली आहे. लाॅकडाऊनमध्ये तर त्याचे महत्व अधिक अधोरेखीत झाले आहे. मात्र, इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. आजार आणि मानवी स्वभावातील बदल तर आहेच परंतु त्यातून मनुष्यबळाच्या उत्प ...
मनमाड : गेल्या चार वर्षांपासून मनमाड नगर परिषदेतर्फे दिव्यांग बांधवांना ठरावीक राखीव निधी देण्यात येत आहे. या वर्षीही ५ टक्के राखीव निधी दिवाळीच्या आत दिव्यांगांच्या बॅंक खात्यात थेट जमा करावा, असे निवेदन दिव्यांग बांधवांकडून मनमाड पालिका प्रशासनाला ...
कदंबवनात दादांचे बंधु सुरेशबाबा पाटील, दादा यांची कन्या भक्ती पाटील, ज्ञानेश्वरी गरुड, नातू हर्ष गरुड, जावई कुलदीप गरुड आदींची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. ...
नाशिक : वालदेवी नदीकाठी वसलेल्या देवळाली गावालगतच्या विहितगावात मंगळवारी (दि.२७) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक भरकटलेला बिबट्या शिरला. येथील ... ...
Onion Price News : आतापर्यंत नाफेडने ४३ हजार टन कांदा बाजारात उतरविला आहे. आणखी २२ हजार टन कांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात उतरविला जाईल. ...