पिंपळगाव बसवंत : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या २१५व्या जयंतीनिमित्त जानोरी परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले. ...
फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी भेदरतात आणि रात्री ते घरटी सोडून बाहेर पडतात यावेळी ते जमीनीवरसुध्दा कोसळतात. त्यामुळे कानठिळ्या बसविणारे व अधिक वायुप्रदूषण करणारे फटाके वाजू नयेत. ...
केंद्राने २०१७ मध्ये केलेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीतील तरतुदीमुळे राज्य सरकारच्या अधिकारांविषयी स्पष्ट अर्थबोध होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला अडथळा आला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केले आहे. ...
नाशिक : मुळेगावापासून अंजनेरीच्या माथ्यापर्यंत १४ कि.मी लांबीचा रस्ता वनक्षेत्रातून करण्याचा घाट घातला गेला होता. रस्त्याच्या प्रस्तावाला शहरातील पर्यावरणप्रेमींनी ... ...
राज्यात सध्या नाशिककर व पुणेकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून वातावरणात थंडी वाढली होती. शनिवारी पहाटेसुध्दा नाशिकरांना थंडीमुळे उबदार कपड्यांचा वापर करावा लागल्याचे दिसून आले. ...