कळवण : येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योजक सुनील दत्तात्रेय शिरोरे यांचे शुक्रवारी (दि.१५) अल्पशा आजाराने मुंबई येथे लीलावती रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना निधन झाले. शनिवारी (दि.१६) सकाळी ९ वाजता कळवण येथील ग ...
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्याने मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने घोटी ग्रामपालिका येत्या सोमवारी ( दि. १८) टोल नाक्यालाच टाळे लावणार असल्याचे अधिकृत पत्र ग्रामपालिकेने टोल नाका प्रशासनाला दिले आहे. ...
सटाणा : उसाच्या शेतामधील लोंबकळलेल्या वीजतारांबाबत महावितरणकडे वेळोवेळी अर्ज फाटे करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी दखल न घेतल्याने, वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन एकर ऊस आगीमध्ये भस्मसात झाल्याने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांच ...
उमराणे : गावाच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीकडे वाटचाल सुरू असतानाच सरपंचपदाच्या लिलाव बोलीसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द केल्याने ऐन मतदानाच्या ...
सिन्नर : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सिन्नर तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोरोनाला न घाबरता मतदार उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येत होते. मात्र, उत्साहाच्या ...
लासलगाव : नाशिकवरून मुंबई व दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस येत्या १९ जानेवारीपासून रोज धावणार असल्याने प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. ...
मालेगाव : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून घरात आणि गावात अडकून पडलेले ग्रामस्थ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. मात्र, अपवादवगळता कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क आढळून आला नाही. येसगावसह काही गावांमध्ये मतदान य ...