व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शेताचे बांधसुध्दा ओस पडलेले दिसत आहे, कारण शेतमालाचा उठाव होणार नसल्याने शेतमजूर, शेतकरी वर्ग बांधावर फिरकला नाही. ग्रामीण भागात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ...
अश्विन नगर, मोरवाडी परिसर ,पाथर्डी फाटा परिसर धनगर, दौलत नगरचा परिसर यासह प्रभागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपु-या स्वरूपात पाणीपुरवठा होत आहे. ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि. ६) एकूण २६९ रुग्णांची वाढ झाली असून, ३६४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २ आणि नाशिक शहरात १ याप्रमाणे एकूण ३ बळींमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १,८२९ वर पोहोचली ...
येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली. ...
भारतीय प्रजातीच्या वृक्षांची ओळख करून घेत त्यांचे पर्यावरणातील स्थान व जैवविविधतेच्या समृद्धतेकरिता असलेले महत्त्व जाणून घेत वृक्ष अभ्यासाचे धडे काही निसर्गप्रेमींनी रविवारी (दि.९) गिरविले. नाशिक पश्चिम वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेच्या संयुक्त विद् ...
चोपडा येथून इगतपुरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या योगेश जगन्नाथ जाधव (४६, रा. दत्त चौक, साई मंदिराजवळ, सिडको) या प्रवाशाचा मालेगावी मृत्यू झाला. ...