सटाणा : बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष,कांदा ,शेवगा पिकांसह रब्बी पिकांचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिले. ...
पेठ : गत आठवड्यात तालुक्यात झालेल्या बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे फळबागांसह वेलवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची चिन्हे दिसत असून केवडा व करपा रोगाचा प्रार्दूभाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
सिन्नर : येथील श्रीनिवास मेडिकलचे संचालक शैलेश पाटील यांची सिन्नर तालुका केमिस्ट सोशल ग्रुपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते संस्थापक अध्यक्ष अतुल झळके यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड कर ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातही रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सलग तीन दिवसांपासून ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी सुरुच ठेवली असून मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने थंडीतही वाढ झाली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कुळी ...
नांदूरवैद्य : यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या इगतपुरी तालुक्यात थंडीची लाट उसळली असून तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कातकरी बांधवांचे या थंडीपासून रक्षण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. बारशिंगवे, ...
जिल्ह्यात सोमवारी (दि. १४) एकूण २७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात २ नाशिक शहरात १ याप्रमाणे ३ जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १,८६७ वर पोहोचली आहे. ...