समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी करण्यासाठी अशाप्रकारचे विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनीसुध्दा विवाह अगदी साधेपणाने करण्याची शिकवण समाजाला दिली आहे, हे विसरुन चालणार नसल्याचे मोईन मियां यांन ...
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय अभिजात साहित्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे प्रत्येक कार्य हे तितक्याच गांभिर्याने होणे अपेक्षित असते. मात्र, शनिवारी जेव्हा संमेलनाच्या बो ...
खबरदारीचा उपाय म्हणून वकील व पक्षकारांनी न्यायालयाच्या आवारात सामाजिक अंतर राखावे तसेच मास्कचा नियमित वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
गायकवाड मागील २८ वर्षांपासून नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूने ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे ...
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचे पाहून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिग्रहीत करण्यात आलेले खासगी रुग्णालयांमधील कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे पुनर्नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले असून, त्यातील १ ...
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरकडून शाळांचे लॉगिन आयडी तयार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिले आहेत. ...
कोविड-१९ च्या काळात आरोग्य शास्त्रातील विद्यार्थ्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा रा ...
बेदरकारपणे बस चालविणाऱ्या बस चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन युवकांना चिरडल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे घडली आहे. त्यातील शिवाजीनगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी झाला आहे. सोमना ...