जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि.२) एकूण ३,६९१ इतक्या रुग्णांची वाढ झाली, तर सुमारे दुप्पट म्हणजे ४,८३८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३३ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३,५६८ वर पोहोचली आहे. ...
सन २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ५८ हजार मेट्रिक टन रासायनीक खतांची मागणी करण्यात आली असून, शासनाने दोन लाख २० हजार २२० मेट्रिक टनास मंजुरी दिली असून, सध्या जिल्ह्यात १ लाख २५ हजार ४१९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी जि ...
कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी देण्यात येणारे स्टुरॉईडस आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकॉर्मायकॉसीस हा बुरशी सारखा आजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांना तो हाेत असू ...
वस्त्यांमध्ये शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर संकट उभे ठाकले असून राज्यातील ३ हजार ७३ शाळा बंद करण्याचा शिक्षण विभागातर्फे डाव रचला जात आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील २४७ वस्तीशाळांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागातील २४१ आणि शहरी भागातील ६ शाळांचा ...
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत ७९९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मान पदके जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील २७ पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. ...
गिर्यारोहकांना आव्हानात्मक असते, तेथे वयाच्या सत्तरीतही उमेद आणि जिद्दीने हा गड सहज सर करणाऱ्या आशाबाई आंबाडे गेल्यावर्षी सोशल मीडियावर देशभरात व्हायरल झाल्या हाेत्या. त्याच आजींना यंदा कोरोनाने गाठले खरे; परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आ ...
शहरासाठी यंदा परिसरातील तीन धरणांमधून मुबलक पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले असले तरी दारणा धरणातून गेल्या चार महिन्यांपासून पाणी उचलणे राजकीय दबावामुळे बंद असून, त्याचा भार गंगापूर धरणावर आला आहे. अशावेळीक आरक्षणापेक्षा सुमारे दाेनशे दशलक्ष घनफूट पाणी ...
शहरात कोराेनाबाधितांना ऑक्सिजन मिळत नसल्याने निर्माण झालेल्या गंभीर स्थितीवर मात करण्यासाठी आता महापालिकेबरोबरच नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीही सरसावली असून, लवकरच पाचशे जम्बो सिलिंडर भरता येतील, असा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आ ...