नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. रविवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ...
नाशिक जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेश यंदा रखडलेलेच असून, कोरोनामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्यस्तरीय सोडतीद्वारे निवड ...
कोणतीही पूर्वसूचना न देता भारत निर्यात बंदी करीत असल्यामुळे कांदा आयात करणाऱ्या देशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या देशांनी म्हटले आहे. भारताने कांदा निर्यातीचा कोटा का ठरवून दिला नाही, याचे कारण विचारण्याची मागणीही या देशांनी केली आ ...
जिल्ह्यात शुक्रवारी नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्या १६५ तर कोरोनामुक्त त्यापेक्षा केवळ एकने अधिक १६६ होते. दरम्यान, जिल्ह्यात ७ नागरिकांचा मृत्यु झाला ...
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने माझ्या अवघ्या सहा महिन्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीचे अवलोकन करून उत्कृष्ट संसद पुरस्कारासाठी देशपातळीवर माझी निवड केली. दिल्लीत झालेल्या या सोहळ्यामुळे आपली देशात ओळख तर झालीच, शिवाय भारतीय जनता पक्षाच्या ...
गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाच्या नाशिक विभागाला भंगार साहित्याच्या लिलावातून २ कोटी १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. लिलावातील सर्व बसेसवर बोली लागल्याने त्यातूनच जवळपास दीडशे कोटी रूपये महामंडळाला मिळाले आहेत. ई-ऑक्श ...
ईडीकडून होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूनेच होत असल्याचा आरोप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला असून, भाजप सोडून गेलेल्यांना अशा कारवाईच्या माध्यमातून संदेश दिला जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. ...