दान, क्रोध, श्रद्धा व सत्य याचे लहानपणापासून शिक्षण दिले तर वेदांची परंपरा टिकून राहील. वैदिकांबद्दल श्रद्धा बाळगायला हवी. कोणत्याही प्रकारचे कर्म करताना वेदांचा संबंध येतोच. आज वेदांची परंपरा लुप्त होत चालली असून, भविष्यात वेदांचे संरक्षण होणे गरजेच ...
सातपूरच्या कृष्णनगर येथील शीतल अपार्टमेंट येथे आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी अकिल गुलाब मनियार (३८, रा. आंबेडकर भाजी मार्केटजवळ, सातपूर) याला अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश डी.डी. देशमुख यांनी गुरुवारी (दि. ५) १० वर्षांचा सश्रम कारावास ...
मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून हरसूल या अतिसंवेदनशील वनपरिक्षेत्राचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोसे चालविला जात आहे. गुजरात सीमावर्ती भागातील या वनपरिक्षेत्राची जबाबदारी कधी नाशिक तर कधी पेठ आरएफओच्या खांद्यावर टाकण्यात आली. ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. ४) एकूण ८० नवीन बाधित झाले असून, ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मनपा क्षेत्रात एका नागरिकाचा मृत्यु झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५२४ वर पोहोचली आहे. ...
कोरोनाच्या नव्या नियमावलीत रेस्टॉरंट चालकांची घोर निराशा झाल्याने महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने गोविंद नगरच्या दि नाशिक रेस्टॉरंट क्लस्टर येथे आंदोलन करण्यात आले. त्यात नाशिकमधील सुमारे ५०पेक्षा अधिक रेस्टॉरंट व्यावसायिकांनी प्रत्यक्षपणे सहभाग ...
कोरोना संकटामुळे शिक्षण संस्था बंद असतानाही शाळांकडून वार्षिक शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे. या विरोधात संतप्त पालकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आडगाव शिवारात असलेल्या शायनिंग स्टार शाळेविरोधात आंदोलन करून, शाळा प्रशासनाला निवेदन देण्य ...
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेजे फाट्याजवळ नाशिककडे येणारी भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात कारचालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
देशभरात कोरोना महामारी संकट ओढवले असून, या परिस्थितीत आपण जीवन जगत आहोत. कोरोना महामारीतून आपण सर्वांनी आरोग्यधर्म, शेजारधर्म याची आठवण ठेवून बाहेर पडावे, यासाठी रामाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आम्हाला क ...