कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवार (दि. ९) पासून सुरू होत असलेल्या श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याने यंदाही भाविकांना श्रावणात दर्शनापासून मुकावे लागणार आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराकडे येण ...
आषाढ एकादशीपासून सात्विकतेचा काळ मानला जाणारा चातुर्मासाचा होणारा प्रारंभ, तसेच हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील दीप अमावस्येच्या निमित्ताने रविवारी रीतिपरंपरा पाळल्या जाणाऱ्या घरांमध्ये घरातील दिव्यांचे पूजन करण्यात आले, तसेच पुरणापासून बनविलेल्या ...
श्रावण सुरू झाल्यानंतर ऐन उपवासाच्या काळात भगर, शेंगदाणा, साखर यांच्या दरात वाढ झाली असून, भगर किलोमागे ३० ते ३५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या साखरेच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून, १ ते दीड रुपया किलोमागे वाढला आहे. म ...
दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारकडून १८०० कोटी रुपयांचे पॅकेज मिळावे, यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ रविवारी (दि.८) दिल्लीला रवाना झाले. मंगळवारी ( दि. १०) त्यांची केंद्रीय जलम ...
नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवारपासून सुरू होत असलेल्या श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याने यंदाही भाविकांना श्रावणात दर्शनापासून मुकावे लागणार आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराकडे येणार ...