ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजा ...
केंद्र शासनाने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने बाजारात खाद्यतेलांच्या किमतीमध्ये १५ ते २० रुपयांनी घट आल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बाजारात सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्या असून त्यामुळे यंदाच्या ...
जीवनाच्या वाटेत भेटलेली माणसे, त्यांचे मोठेपण आणि त्यांच्याकडून मिळालेली जीवन जगण्याची प्रेरणा ही शिदोरी घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीचे प्रामाणिक कथन ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हा कथासंग्रह आहे. जीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंद देत अस ...
कलम ३७० रद्द झाले, राममंदिर उभे राहील, कदाचित समान नागरी कायदादेखील होईल. मात्र, त्यातून देशनिर्माणाचे कार्य होणार नाही. तर देश हा राजाभाऊंसारख्या तत्त्वनिष्ठ व्यक्तींमुळे निर्माण होतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी स ...
जुन्या वादाची कुरापत काढून एका युवकाला सुमारे सात वर्षांपूर्वी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षांची सक्तमजुरी व दीड हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दशरथ रामभाऊ आमटे (४१) असे आरोपीचे नाव आहे. ...