देशातील १४ ऑक्टोंबर १९५६ नंतरच्या बौद्धविहारांच्या निर्मितीसाठी शासनाने नाममात्र दरानेे जागा उपलब्ध करून द्यावी. बौद्ध राजा सम्राट अशोक यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर शासकीय पद्धतीने साजरी करावी व जयंतीदिनी सार्वजनिक सुटी मिळावी. पाली भाषेच्या प्रचार, ...
येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्ह ...
अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी सुरू केलेला लढा अविरत सुरू राहणार असून, सत्याची कास धरून आदिवासी बां ...
मागील काही वर्षात राज्यातील अनेक सहकारी संस्था बंद पडल्या हे शेतकऱ्यांसाठी दुर्दैव आहे; पण पुन्हा एकदा सहकार उभा राहण्यासाठी राज्यकर्ते प्रयत्न करत आहेत. बंद पडलेला रानवड साखर कारखाना सुरू झाला तसाच निफाड व नाशिक साखर कारखानाही सुरू करण्यासाठी प्रयत् ...
राज्य परिवहन महामंडळाने खासगी शिवशाही बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकमधून एकुण सहा बसेस रवाना करण्यात आल्या तर पुणे येथूनही तीन बसेस नाशिकला आल्या. मात्र प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने दिवसभरात केवळ २१० प्रवाशां ...