Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. २८) राष्ट्राला संबोधून केलेल्या ‘मन की बात’च्या ८३ व्या भागात नाशिकचा युवक मयूर पाटील याने त्याच्या सहकाऱ्यांसह प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. ...
युनियनच्या वर्चस्ववादातून भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष आणि महाराष्ट्रवादी कामगार संघ युनियनचे उपाध्यक्ष अमोल चंद्रकांत ईघे (३७) यांच्यावर कोयत्याने हल्ला करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) सकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. भरदिवसा ...
शहरात एकामागून एक खुनांची मालिका सुरू असताना केटीएचएम महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोदावरी नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...
महावितरणने सहकार्याचे धोरण राबवून वीजदेयकात सुधारणा करावी. शेतकऱ्यांना वाजवी वीज बिले व त्यात ५० टक्के सूट द्यावी. तरच शेतकरी त्यांचे वीज बिल भरू शकतील. शेतकऱ्यांना जेरीस आणून डी.पी. बंद करण्याचा मार्ग अवलंबला तर शेतकरीही जशास तसे उत्तर देतील, असा सज ...
महावितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीसाठी शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटाच लावल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजपचे आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २६) राष्ट्रीय महामार्गावर श ...
साहित्य संमेलनाची चळवळ ही शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील रुजावी. त्यासाठी इगतपुरी सारख्या ग्रामीण भागात कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून पुंजाजी मालुंजकर आणि सहकारी हे सलग २२ वर्षे साहित्य संमेलन भरवत असून खरोखर हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाशिक ...
मनमाड शहरातील चंद्रभागा लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या खाकीबाग भागामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरातून अचानक धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. अचानकपणे लागलेल्या आगीमुळे परीसरात एकच खळबळ उडाली. चहा करत असताना सिलिंडरचा स्फोट झाल ...