लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्ह्यात बुधवारी (दि. १५) एकूण २८ कोरोनामुक्त तर ७७ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. मुक्तीच्या तुलनेत बाधितांची संख्या जवळपास तिप्पट असण्यामागे प्रलंबित अहवालांची वाढलेली संख्या कारणीभूत ठरली आहे. ...
मालीहून भारतात दाखल झालेल्या एका नागरिकाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याच्या ओमायक्रॉन विषाणूच्या चाचणीसाठी नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयेागशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अंबड येथील ज्या हॉटेलमध्ये संबंधित नागरीक उतरला, त ...
गोदावरी नदीतील अतिक्रमणांमुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट होत आहे. गोदापात्रात कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण होता कामा नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. नदीपात्रातील प्राचीन कुंड वाचली तर नदीचा नैसर्गिक प्रवाह आपण सुरक्षित करू ...
लासलगाव-विंचूर रस्त्यावरील ॲक्सिस बँकेच्या समोर मंगळवारी (दि. १४) रात्री साडेअकरा वाजता दुचाकी आणि कांद्याने भरलेला ट्रक यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर पुन्हा याच ठिकाणी अपघातग्रस्त ट्रकजवळ बुधवारी (दि. १५) ...
यंदाच्या पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम होणार असून उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
येवला शहरातील विठ्ठलनगरातील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील हवालदार संदीप अर्जुन शिंदे यांचे कुपवाडा, जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना सोमवारी (दि. १३) निधन झाले. जवान शिंदे यांचे पार्थिव बुधवारी शहरात दाखल झाले. शहरातील अमरधाम येथे त्यांच्यावर शासक ...