Nashik: काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत ...
नाशिक जिल्ह्यातील दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांची होणारी फरपट थांबावी म्हणून दिव्यांग भवन असावे अशी अनेक दिवसांपासून मागणी असून बच्चू कडू देखील याबाबत आग्रही होते. ...
रस्त्यावरील आंदोलने करून शेतीचे प्रश्न सुटणार नसून शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने उद्योजक होण्याची गरज आहे. यासाठी 'सह्याद्री फार्म्स'तर्फे मोहाडी येथे ... ...
बियाणे हा शेतीचा आत्मा आणि सर्वात महत्वाची निविष्ठा असून गेल्या हजारो पिढ्यापासून शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या अनेक जाती निवडल्या, सुधारणा केल्या आणि त्याचा अन्न आणि पोषण सूरक्षा, आर्थिक उन्नती साठी वापर केला. ...