परिसरात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कपाशी उत्पादन असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते घटून एकरी चार क्विंटलपर्यंत आले असून, कपाशी पिकातून नफा तर सोडा झालेला खर्च वसूल होणे अशक्य ...
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार तर जण तीन जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...
अज्ञात ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार अनिल अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सटाणा-मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळी नजीक घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आह ...
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी येथे बुधवारी (दि. २०) सकाळी एका राहत्या घरास भीषण आग लागून घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, आगीची माहिती समजताच घोटी टोलनाक्याच्या अग्निशाम ...
बंद केलेले कल्याणकारी मंडळ पूर्ववत सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी सीटू प्रणीत महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. ...
येथील महिंद्र अॅन्ड महिंद्र कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या वेतन वाढीच्या करारात सरासरी १५ टक्के उत्पादन वाढीच्या बदल्यात कामगारांना दरमहा सरासरी १२ हजार २५० रु पयांची वाढ मिळणार आहे. वेतन वाढीच्या करारावर स्वाक्षºया झाल्यानंतर ...
नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्व दूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्तीला अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले अ ...