नांदूरशिंगोटे -जंगलाचे संवर्धन व सरंक्षण व्हावे या दृष्टीने राज्य शासनाने ग्रामवन योजना सुरू केली आहे. सिन्नर तालुक्यातील चापडगांव या एकमेव गावची योजनेसाठी निवड झाली आहे. वनविभागाच्या ५७० हेक्टर जमिनीवर जंगलवाढीसाठी मृद व जलसंधारण तसेच वनसंवर्धनाचे क ...
त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्य ...
खामखेडा : गेल्या दीड-दोन ंमहिन्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा चाळ बांधण्यासाठी लॉटरी पद्धतीत निवड झालेले शेतकरी अद्यापही कांदाचाळ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : येथे जैव विविधता दिनानिमित्त स्थानिक ग्रामस्थांनी वनसरंक्षण व वनसंवर्धन कसे करावे याबाबत विशेष सहकार्य करु न मदत केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ...
येवला : विश्व हिंदू परिषद (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) दुर्गा वाहिनीचा शौर्य प्रशिक्षण वर्ग बाभूळगाव ता.येवला येथे सुरु आहे. बुधवारी सायंकाळी शहरात दुर्गा वाहिनीच्या २१५ युवतींचा समावेश असलेली भव्य शोभा यात्रा निघाली. शिस्तबद्ध शोभायात्रेस शनिपटांगणापा ...
अहिराणी भाषेमध्ये नवरा-बायको या शब्दाला शब्दच नसून लग्न होताच तू माझा राम व मी तुझी सीता असे म्हटले जाते. त्यामुळे खान्देश संस्कृती श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ भाषा व संशोधन पूर्व विभाग प्रमुख डॉ. बापूराव देसाई यांनी केले. ...