प्रत्येक मुलाची आकलनशक्ती आणि मेंदूची क्षमता सारखीच असते. पहिल्या सहा वर्षांतच मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो त्यामुळे मुलांची क्षमता ओळखून त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर मुलांच्या मेंदूचा विकास अधिक चांगल्या रीतीने होऊ शकेल, असे प्रतिपादन आंतरर ...
नवीन समाजरचना घडविण्यासाठी समाजात कार्यरत असताना भावनिकता आणि वैचारिकता यांचा योग्य मिलाफ साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी केले आहे. ...
बंदीवानांमधील क्रयशक्ती ही राष्ट्रहितासाठी उपयोगी कशी पडेल याचा विचार त्यांनीच स्वत:च्या पातळीवर करावा तसेच तिथून बाहेर आल्यानंतर त्या अनुषंगाने आपापल्या पातळीवर कार्य करण्यास प्रारंभ करावा, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध ...
सध्या सर्वत्र होणाऱ्या एकांकिका स्पर्धांत एकांकिकेची संहिता नवी असावी अशी अट असते. त्यामुळे पूर्वीच्या लेखकांच्या गाजलेल्या एकांकिका संहिता आजच्या पिढीतील हौशी कलाकारांना सादर करण्याची संधी मिळत नाही. तसेच रसिकांना या एकांकिका पहायलाही मिळत नाहीत. जु ...
बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणीच्या जमिनीची सरकारी किंमत चार कोटी रुपये असताना अवघ्या ९५ लाख रु पयांत तिचा व्यवहार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ...
तालुक्यातील सोमनाथनगर गावासह परिसरातील अन्य वाड्या, पाड्यांना शनिवारी वादळी वाºयाचा तडाखा बसून, अनेक घरांवरील पत्रे उडाले, काहींच्या भिंती पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
ढोल-ताशांच्या गजरात आणि मर्दानी तसेच साहसी खेळ सादर करीत महाराणा प्रताप जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. महाराणा प्रताप यांच्या जयजयकाराने यावेळी परिसर दुमदुमला होता. ...