२००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत केल्यामुळे ४० टी.एम.सी. पाण्याची तूट भरून काढण्याची जबाबदारी नाशिकवर आली ...
लोकसभेची मुदत मे महिन्यात संपणार असल्याने तत्पूर्वी निवडणूक आयोगाला मतदान घ्यावे लागणार आहे. जाणकारांच्या मते फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊन मार्च महिन्यात मतदान होण्याची शक्यता असल्यामुळे आयोगाने निवडणुकीच्या कामाला प्राधान्य दिले आहे. आय ...
नाशिक - पर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या भंडारदऱ्यात सध्या पर्यटकांची गर्दी उसळली आहे ती केवळ आंब्रेला धबधबा बघण्यासाठी... भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी ... ...
किसान सभेच्या आंदोलनासाठी नाशिकमध्ये आलेल्या आंदोलनकर्त्या इसमाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गोल्फ क्लब मैदान परिसरात घडली़ अशोक खैरनार (रा़ झाडी) असे मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्याचे नाव आहे़ ...
पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकºयांसोबत धरणावर जाऊन दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिल्याने पालखेड कालवा प्रशासन ...