ब्राह्मणगाव : शाळेचे कामकाज शिक्षण , गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रिवर करा, सर्वत्र जग डिजिटल होत आहे त्यामुळे शाळा डिजिटल होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मविपच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांनी केले . ...
मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्याबरोबरच नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी वाचविण्यासाठी सर्वपक्षीय पाणी बचाव समितीची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता गंभीर असल्यामुळे पाणी वाचविण्या ...
नागपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण, वॉटरपोलो स्पर्धेत नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलावावर सराव करणाऱ्या आठ जलतरणपटूंनी विविध वयोगटातील वेगवेगळ्या जलतरण प्रकारात सहभाग नोंदवित स्पर्धा पूर्ण केली. ...
नाशिक महापालिकेने बंद केलेल्या अंगणवाड्या त्वरित सुरू कराव्यात तसेच ४१३ अंगणवाड्यांचे मानधन द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी महापालिकेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन छेडले. ...
भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने गोल क्लब मैदान येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराची सांगता बुद्ध व भीमगीतांच्या कार्यक्रमांनी करण्यात आली. ...
धर्माच्या नावाखाली बहुजन समाज, अल्पसंख्याक यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले. ...