समाजमनातील भावनांना शब्दरूप देण्याचे काम कवी करतो. कवीच्या लेखनीतून समाजातील वास्तविकतेसोबतच सृष्टीपलीकडले काल्पनिक विश्वही उमटत असते. अशा काल्पनिकतेतूनही समाजातील प्रश्न व व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्यास कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य ...
नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजीची हौस भागविण्यास सुरुवात झाल्याचे आकाशात दिसणाऱ्या पतंगवरून लक्षात येते. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसह मानवावरही दरवर्षी ‘संक्रांत’ ओढावते. नायलॉन मांजाने मानेला, चेहºयाला गंभीर दुखापत होऊन जायबंदी होण्याच्या घटना शहर ...
समर्थ सद्गुरू ढगे महाराज ट्रस्टच्या वतीने ढगे महाराज निजधाम गमन पुण्यतिथी व दत्तजयंती उत्सव सोहळा ढगे महाराज स्मारक मंदिर, गोदाघाट येथे संपन्न झाला. ...
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या कांदिवली पूर्व, समतानगर, मुंबई येथील साईराम पालखीतील पदयात्रेकरुंना स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि.२२) नाशिकमध्ये काळारामच्या चरणी लीन झाले. ...
फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे व्हॉट्सअॅप अॅडमिन, फेसबुक अकाउंट होल्डरवर गुन्हे दाखल होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ ...
महाराष्ट्रात वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़ ...
अवघ्या मराठी मनाला मोहिनी घालणाऱ्या शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुरेल स्वरातील गायनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. ...