महात्मा गांधी म्हणजे सामाजिक जीवनातील संकुचित विचार बाजूला सारून समाजाला व्यापक अशा बंधुत्वाकडे नेण्यासाठी माणसाला दिला जाणारा चिरकाल विचार आहे. तो नवनिर्माणाचा विषय होता आणि यापुढेही राहील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्य ...
पूर्व प्रभाग सभेत स्वच्छता आणि उद्यान या दोन विषयांवर प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले होते तसेच उद्यानाची देखभाल होत नसेल तर संबंधित ठेकेदारास बिल न देण्याचे सदस्यांनी मागणी केली. ...
भगूर रेल्वे फाटक येथे दोन्ही बाजूने उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे काम रखडून गेल्याने वाहनधारकांची गैरसोय तशीच आहे. ...
छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वडनेररोड येथील शिवसेना कार्यालयासह दोन अनधिकृत दुकान व हॉटेलचे स्वच्छतागृह जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. ...
नाशिक : नाताळ तसेच थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्याची नाशिक जिल्ह्यात विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर - जव्हार रोडवरील अंबोली शिवारातून शुक्रवा ...
मालेगाव : माहेरी असलेल्या पत्नीला नांदवायला पाठविण्यास सासरचे लोक विरोध करीत असल्याचा राग येऊन चुलत शालक मोहंमद अल्ताफ मो. अन्वर (१५), रा. जाफरनगर याचे अपहरण करून त्याचा दोरीने गळा आवळून खून करणाऱ्या संशयित मेहुणा मोहंमद कासीम (२७), रा. अख्तराबाद यास ...
सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. ...