वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करताना ग्रामीण पोलिसांनी कळवण तालुक्यातील भैताणे फाट्यावरून एकास पिशवीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीतून १० लाख रु पये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ५ संशयितांना अटक करून १९ जानेवारीपर् ...
मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले रहिमखान नबीखान पठाण (५२) हे उपचारासाठी शुक्रवारी (दि.११) शहरातील शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी तिसºय ...
न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयप्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून, तिचे ज्ञान वकिलांनाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधि शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून यशस्वी वकील घडण्याकरिता ‘ म्यूट ट्रायल’ उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे ...
नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरीजवळ स्पीड कॅमेºयाद्वारे वाहनांची गती मोजण्याबरोबरच वाहनचालकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार असून, त्याद्वारे अपघातांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस आयुक्त विजय पा ...
येवला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावर नसलेला विषय काढून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्या फिर्यादीनुसार येवला शहर पोलीस ठाण्यात दोन नगरसेवकांसह ७ जणांवर गुन्हा ...
शेक्सपियरच्या साहित्यातून आपल्या आसपासच्या सर्वसामान्य, बुद्धिवंत, षडयंत्र करणारे, कटकारस्थान करणारे, पश्चात्ताप करणारे आणि प्रेम, दयामाया दाखविणाऱ्या माणसांचे स्वभाव आणि मानसिकतेचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे शेक्सपियरच्या साहित्यातील पात् ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकातील रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागील प्लॅटफॉर्म एकवर जाणारा रस्ता बंद केल्याने प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय याबाबत ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. लोकमत वृत्ताची दखल घेऊन रेल्वे प्रशा ...
संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी ...