दरवर्षी साधारणत: एप्रिल-मे महिन्यात कर्मचारी, अधिका-यांच्या बदल्या केल्या जातात. परंतु यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यातच जारी झाल्यामुळे या संदर्भातील सर्व हालचाली मंदावल्या आहेत. आता मात्र २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर आयोगाकडून आचार ...
दिंडोरी तालुक्यातील आळंदी धरणाच्या वरच्या बाजूने वसलेल्या व नाशिकच्या सरहद्दीवर असलेल्या गयाचीवाडी या गावाला शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, आळंदी धरणातील पाणी नाशिक तालुक्यातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी सोडल्याने ...
केंद्र सरकारच्या समितीने आठ ते दहा मुख्य निकषांच्या आधारे मुल्यांकन करत तब्बल ६०० गुणांपैकी गुणदान केले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाने ९८ टक्के गुण मिळवून पुन्हा नाशिकची आरोग्यसेवा राज्यासाठी आदर्श. ...