पंधरवड्यापासून समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पुन्हा वृक्षलागवडीला वेग आला असून हे अभियान यशस्वी होण्याची शक्यताही अधिक वाढली आहे. चांगल्या पावसामुळे लावलेल्या रोपांपैकी जगलेल्या रोपांची संख्याही वाढण्यास मदत होणार असल्याचा आशावाद उपवनसंरक्षक शिवा ...
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्याने निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. नुकत्याच झालेल्या ... ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डिजीटल क्लासरूमचे उदघाटन करण्यात आले. ...
जगात सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनामनात देशप्रेमाची भावना जाज्वल्य करतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बळकट लोकशाहीचे विचार रूजविणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्य ...
रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार (दि.१४) पासून तीन दिवस या जादा बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे. ...
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टड अकाउंट्स आॅफ इंडिया म्हणजेच ‘सीए’ च्या फायनल परीक्षेता निकाल मंगळवारी (दि.१३) जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर प ...
गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते. ...