रविवारी दुपारी जेलरोड परिसरात साधारणत: दीड तास जोरदार पाऊस सुरू होता. येथील रस्ते जलमय झाले होते. जेलरोड, नाशिकरोड, सिन्नरफाटा, दसकचा परिसर वगळता अन्य भागांमध्ये मात्र ऊन पडलेले होते. ...
काही रोपे ही पाण्याने वाहुन आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाकाट रोपवाटीकेमधील ५ हजार लिटरच्या ५ पाण्याच्या टाक्या ...
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वषार्साठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नूकसाण टळले आहे. विशेष म्हणजे विवि ...
औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी दहा वर्ष वयोगटातील शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तनिष्का अनिल राठी (इयत्ता ५ वी) हिची निवड झाली. ...
पेठ तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान घोटविहीर, लिंगवणे व त्यानंतर मोहदाड या गावातील डोंगरांना मोठमोठया भेगा गेल्याने घाबरलेल्या नागरिकांना भूगर्भशास्त्र विभागाने दिलासा दिला आहे. सदरच्या भेगा भूकंपामुळे नाही तर अतिवृष्टीमुळे प ...
अनेकदा कॉल करणारा व्यक्ती तुमच्या बॅँक खात्याची संपुर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे सांगून विश्वास संपादन करण्याचा पुरेपुर प्रयत्न करतो. जेव्हा असे होते, तेव्हा विश्वास न ठेवता तत्काळ फोन ‘कट’ करून आपल्या बॅँकेशी.... ...