औद्योगिक क्षेत्रावर आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले आहेत. वर्कलोड कमी झाल्याने कामगार कापतीबरोबरच खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे ...
'सबका विश्वास योजने’अंतर्गत वारसा विवाद निवारण प्रक्रियेनुसार सर्व श्रेणीतील प्रलंबित प्रकरणांत दिलासा मिळणार आहे. कोणतेही व्याज नाही, दंड नाही, फिर्यादही नाही'. संपूर्ण सूट मिळण्याबरोबरच करातदेखील मोठी सवलत मिळणार आहे. ...
गेल्या अनेक वर्षापासून बनारस, हरिद्वार, काशीच्या धर्तीवर दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरीचीही दररोज आरती केली जावी अशी मागणी केली जात होती. नाशिकचे धार्मिक महत्व लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी गोदावरीची दररोज ...
पेठ- विविध प्रकारच्या गुणदर्शक सौंदर्यस्पर्धा हया केवळ शहरी स्पर्धकांची मक्तेदारी होऊ नये यामध्ये ग्रामीण व आदिवासी भागातील मुलीनांही व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या श्रावणक्विन स्पर्धत चतुर्थी पठाडे हिने प्रथम क्र मांक मिळवला. ...